TV9 Marathi
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सुवर्ण बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांत सोने खरेदीत तब्बल ५०% घट झाली असून व्यापाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. यामुळे ७० हजार नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती असून सराफ व्यावसायिक चिंतेत आहेत. स्मगलिंग वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
Go to News Site