TV9 Marathi
राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांची संख्या वाढतच चालली आहे. कित्येक ठिकाणी वादामुळे, नात्यांमुळे तर कुठे अमानवीयतेने कोणाच्या ना कोणाच्या जिवावर माणूसच उठत आहे. मात्र अशा गुन्हेगारीच्या घटना मुंबईत घडणं चिंताजनक आहे. काही काळापूर्वीच एका महिलेने नवऱ्याची हत्या करून निळ्या ड्रममध्ये भरलं होतं. याच घटनेची पुनरावृत्ती मुंबईत झाली, फक्त प्रकार थोडा वेगळा होता.
Go to News Site