राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आज राज्यावर दुहेरी संकट असल्याचे बघायला मिळतंय. उष्णतेसोबतच अवकाळी पाऊसही हजेरी लावणार आहे.