TV9 Marathi
इराण आणि अमेरिका युद्धाचा भारताला मोठा फटका आहे. यादरम्यानच अर्थव्यवस्थेवरील ताण दूर करण्याकरिता केंद्र शासनाकडून मोठे पाऊले उचलली जात आहेत. आता तेल कंपन्यांना जोरदार धक्का देणारा निर्णय सरकारकडून घेण्यात आला.
Go to News Site