TV9 Marathi
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांवर पुन्हा सडकून टीका केली आहे. पार्थ पवारांच्या 'डोक्यात हवा' गेली असून, ते स्वतःला राष्ट्रवादीचे 'सर्वेसर्वा' समजत आहेत, असे दमानिया म्हणाल्या. मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
Go to News Site