TV9 Marathi
नुकताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठी टीका भाजपावर केली. यावेळी त्यांनी थेट म्हटले की, भाजपाने जर फेर निवडणुका घेतल्या तर समजले की, जनता नक्की कोणाच्या बाजूने उभी आहे. यासोबतच महागाईवही बोलताना राऊत दिसले.
Go to News Site