TV9 Marathi
आता या खलनायिकांच्या दुष्ट कारस्थानामुळे या सामूहिक विवाह सोहळ्यात असावरी आणि गौतम यांचं लग्न यशस्वीपणे पार पडेल का? की या सगळ्या गोंधळात जय, शर्वरी, ऋषी आणि कमळीसुद्धा अडकले जातील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना या महासंगमात मिळणार आहेत.
Go to News Site