TV9 Marathi
मध्य पूर्वेत वाढलेल्या अमेरिका-इराण तणावाचा परिणाम आता भारतातील उद्योग आणि व्यापारावरही दिसून येत आहे. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायाला या परिस्थितीचा मोठा फटका बसल्याची माहिती दिली आहे.
Go to News Site