TV9 Marathi
१२ वी सायन्सनंतर अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अशा पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यात MH – CET परिक्षा घेतली जाते. मात्र त्यातही घोटाळा झाल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी केला आहे.
Go to News Site