TV9 Marathi
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने आता शाळांप्रमाणेच सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी ‘वंदे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केले आहे. सरकारी तसेच अनुदानित मदरशांना हा नियम लागू करण्यात आला असून याबाबत अधिकृत आदेशही जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Go to News Site