TV9 Marathi
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने 18 वर्षांनी त्यांना निर्दोष मुक्त केले आहे. सरकारी पक्षाने ठोस पुरावा सादर न केल्याने न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Go to News Site