TV9 Marathi
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यानंतर अखेर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई, कोकण, सोलापूरसह राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
Go to News Site