TV9 Marathi
अनेकदा आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार सांयकाळची वेळ ही अतिशय महत्त्वाची असते, सांयकाळची वेळ ही घरात लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ असते. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, ज्या सायंकाळच्या वेळी करणं जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Go to News Site