TV9 Marathi
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अधिकच तीव्र होताना दिसत आहे. जळगावनंतर आता इतर मतदारसंघांमध्येही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून महायुतीतील घटक पक्षांमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
Go to News Site