TV9 Marathi
एकीकडे शेतीच्या पूर्वपेरणीच्या कामाला वेग आलेला आहे. तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसानेही राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. शेतकरी यंदा पेरणीच्या तयारीला लागला असला तरी इराणच्या युद्धामुळे शेतकऱ्याला खताची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.
Go to News Site