TV9 Marathi
भारत आणि रशिया यांच्यातील संबंध कायमच चांगले राहिले आहेत. भारत आणि रशियाने दोन्ही देशांनी एकमेकांना खंबीरपणे साथ दिली. त्यामध्येच आता नवा प्रस्ताव भारताला रशियाने दिलाय. हा प्रस्ताव भारताकरिता अत्यंत फायदेशीर ठरेल.
Go to News Site