TV9 Marathi
राज्यातील राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा स्तर घसरत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
Go to News Site