TV9 Marathi
कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जवळपास पाऊण तास चाललेल्या बैठकीत केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Go to News Site