TV9 Marathi
राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून नागरिक हैराण झाले आहेत. मान्सूनच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असताना अद्याप पावसाची कोणतीही ठोस चिन्हं दिसत नाहीत. उलट हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणासाठी उष्णतेचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
Go to News Site