TV9 Marathi
मुंबईसह मिरा-भाईंदर परिसरात बकरी ईद शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बकरा आणणे आणि कुर्बानीच्या परवानगीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज संवेदनशील भागांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली.
Go to News Site