TV9 Marathi
Manoj jarange Patil : प्रसाद लाड हे जातीवंत मराठा नाहीत, ते गेल्याने प्रश्न सुटणार नाहीत असं अंबादास दानवे म्हणतात. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मला कशाला पडायचय त्यातं. तो त्यांचा राजकीय मुद्दा आहे.
Go to News Site