TV9 Marathi
निलेशला भेटण्याआधी रोहिणीचं लग्न झालं होतं. घटस्फोटानंतर निलेश आणि रोहिणी भेटले आणि प्रेमात पडले. त्यानंतरच दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या दोन शाखा सुरू केल्यानंतर दोघांमधील तणाव वाढला होता, अशी चर्चा आहे.
Go to News Site