TV9 Marathi
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेत 15 ते 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे.
Go to News Site