अचानक वेगाने मोबाईल वाजू लागल्याने देशातील अनेक भागातील नागरिक आज घाबरले. सरकारने पुन्हा आज आपल्या 'आपत्कालिन अलर्ट' प्रणालीची चाचणी केली.