TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाणेफेकीचा कौल हा आरसीबीच्या बाजूने लागला. त्यामुळे गुजरात टायटन्सला मनासारखा घेता आला नाही, असं क्रीडाप्रेमींना वाटलं. पण शुबमन गिलने आपला निर्णय सांगताच अनेकांचा जीव भांड्यात पडला.
Go to News Site