महाराष्ट्रात दोन भीषण अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनर आणि ट्रकच्या धडकेत २ जणांचा मृत्यू झाला, तर अंबरनाथमध्ये भरधाव कारने धुमाकूळ घातला असून याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.