TV9 Marathi
अर्धवट कापलेल्या भाज्या योग्य प्रकारे साठवल्या नाहीत तर त्या लवकर खराब होतात आणि अन्नाची नासाडी वाढते. तज्ज्ञांच्या मते, भाज्या ताज्या ठेवण्यासाठी हवाबंद डबे किंवा झिपलॉक पिशव्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते. अतिरिक्त ओलावा टाळण्यासाठी पेपर टॉवेलचा वापर करावा, तर काही भाज्यांवर लिंबाचा रस लावल्यास रंग बदलणे कमी होते.
Go to News Site