TV9 Marathi
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील रस्त्यांचा कायापालट व्हावा तसेच रस्ते बांधणीला वेग यावा, यासाठीही सरकारने दोन मोठे निर्णय घेतलेले आहेत.
Go to News Site