जर शेतकऱ्यांची इतकी काळजी सरकारला असती तर सरकारने आचारसंहितेच्या पडद्याआड न लपता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले असते असाही टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.