TV9 Marathi
भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून तणाव आहे. भारत मागील काही दिवसांपासून तुर्कीवरही नाराज आहे. तुर्की चुकीच्या गोष्टींमध्ये पाकिस्तानसोबत उभा असतो. आता तुर्कीने भारताबद्दल अत्यंत मोठे विधान केले.
Go to News Site