TV9 Marathi
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक होत असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि बंडखोरी पाहायला मिळाली होती.
Go to News Site