TV9 Marathi
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील बंडखोरीच्या मुद्द्यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंडखोर उमेदवारांबाबत पक्ष नेतृत्व कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना महाजन म्हणाले की, महायुतीतील जागावाटप हे तिन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या समन्वयातून आणि परस्पर सहमतीने करण्यात आले आहे.
Go to News Site