TV9 Marathi
राज्यातील कांदा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शासकीय कांदा खरेदी सुरु केल्यामुळे बाजार समित्यांना मात्र आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांना सुमारे 3 कोटी 16 लाख रुपयांच्या शुल्कावर पाणी सोडावे लागणार आहे.
Go to News Site