TV9 Marathi
जगात आज जर भारत आपला सर्वात जवळचा मित्र देश कोणाला मानत असेल तर तो नक्कीच रशिया आहे. दोन्ही देशांनी वाईट काळात एकमेकांची साथ दिली. पण आता त्याच मित्र देशांने भारताला मोठा धक्का दिला. व्लादीमीर पुतिन यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर सर्वांनाच धक्का बसला.
Go to News Site