TV9 Marathi
विधान परिषद निवडणुकीत बाळ माने यांच्या माघारीने ठाकरे गटात खळबळ उडाली. माने यांनी माघारीनंतर आपली भूमिका स्पष्ट करत, विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. पक्षाची बेइज्जती टाळण्यासाठी ही 'यशस्वी माघार' घेतल्याचे ते म्हणाले. आपली हकालपट्टी विनायक राऊत यांच्यामुळे झाल्याचा दावा करत, माने यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दलही सूचक वक्तव्य केले.
Go to News Site