TV9 Marathi
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या माघारीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सुरुवातीपासूनच ठाकरे गटाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने ही निवडणूक लढवू नये, अशी भूमिका आपण घेतली होती, असे सांगताना राऊत यांनी काही उमेदवारांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष नेतृत्वाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.
Go to News Site