TV9 Marathi
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा जोरदार तडाखा बसला आहे. तालुक्यात तिसऱ्यांदा गारपीट, वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत.
Go to News Site