TV9 Marathi
गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या असह्य उकाड्यापासून तुळजापूर येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे देशातील विदा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यात मुंबईने आघाडी घेतली आहे. यासह देश, क्रीडा, मनोरंजन तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
Go to News Site