मिरज-पंढरपूर महामार्गावरील दत्तात्रय चाबरे यांच्या मृत्यूचे गूढ उकलले. ३० लाखांच्या विम्यासाठी मेहुण्यानेच सुपारी देऊन खून केल्याचे कवठेमहांकाळ पोलिसांच्या तपासात उघड.