TV9 Marathi
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त करत मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
Go to News Site