TV9 Marathi
इराण आणि अमेरिका युद्धात मोठा फटका भारताला बसत आहे. त्यामध्येच सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. आता भारताला अत्यंत मोठे यश मिळाले. भारताला आता एलपीजी गॅसकरिता इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही पडणार.
Go to News Site