TV9 Marathi
राज्यात दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीपात्रात झालेल्या बोट दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, पाच जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. तर दुसरीकडे शिर्डी परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी वाहनांची तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Go to News Site