आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अनेक उत्तम गोष्टी सांगितल्या आहे. ज्यामध्ये चाणक्य यांनी काही सवयी अशा सांगितल्या आहे, ज्या गरिबीतून बाहेर येण्यासाठी फार गरजेच्या आहेत.