भारताच्या शेजारी बनणार नवा देश ?, या देशात मोठी बंडाळी, राजधानीला घेरले…
रखाईनमध्ये अराकान आर्मीच्या बंडखोर गटांनी आधीच १४ विभागांवर ताबा मिळवण्यात यश मिळवले आहे. आता बंडखोरांनी राजधानी सिटवेला घेरले आहे. येथील धुमश्चक्रीत अलिकडेच ४० सैनिकांचे प्राण गेले आहेत.