TV9 Marathi
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपण्याच्या ऐन तोंडावर महाराष्ट्रातील सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि भंडारा येथे पाण्यात बुडून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या धक्कादायक दुर्घटनांमुळे संपूर्ण राज्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Go to News Site