आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा कायम येत असतो. अशात अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने आरम मिळू शकतो. अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने धावपळीच्या जीवनातील तणाव कमी होऊ शकतो.