TV9 Marathi
काँग्रेसने त्यांच्या काळात अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्याच चुकीच्या निर्णयामुळे भारताचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असा दावा मोदी यांनी केला. गेल्या पाच ते सहा वर्षात आम्ही काँग्रेसचे पाप धुण्याचे काम केले, असेही मोदींनी सांगितले.
Go to News Site