संकटात भारताच्या मदतीला धावून आला इराण, भारतासाठी अत्यंत मोठी गुड न्यूज, थेट होर्मुज खाडीतून..
इराण आणि अमेरिका युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा झाला. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. आता भारतासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी येताना दिसत आहे.