Airtel, Jio, Vi युझर्ससाठी सरकारची आनंदवार्ता, टेलिकॉम कंपन्यांचा तो खेळ संपला, आता वर्षातून 13 वेळा रिचार्ज करण्याची झंझट नाहीच, अपडेट काय?
TV9 Marathi

Airtel, Jio, Vi युझर्ससाठी सरकारची आनंदवार्ता, टेलिकॉम कंपन्यांचा तो खेळ संपला, आता वर्षातून 13 वेळा रिचार्ज करण्याची झंझट नाहीच, अपडेट काय?

Telecom companies: 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीमुळे ग्राहकांना वर्षातून 13 वेळा रिचार्ज करावा लागतो. याबाबत ग्राहकांनी सरकारकडे वारंवार तक्रारी केल्या. अखेर त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. याविषयी सरकारने टेलिकॉम कंपन्यांचे कान टोचले आहेत. काय आहे अपडेट?

Go to News Site