आदित्य धरला बनायचं होतं क्रिकेटचा ‘धुरंधर’, BCCI च्या माजी अध्यक्षांच्या मुलामुळे मोडलं स्वप्न; नेमकं काय घडलं होतं?
TV9 Marathi

आदित्य धरला बनायचं होतं क्रिकेटचा ‘धुरंधर’, BCCI च्या माजी अध्यक्षांच्या मुलामुळे मोडलं स्वप्न; नेमकं काय घडलं होतं?

'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटांमुळे दिग्दर्शक आदित्य धर सध्या यशाच्या शिखरावर आहे. परंतु एकेकाळी त्याचं क्रिकेटर बनण्याचं आणि टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न होतं. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, ते जाणून घ्या..

Go to News Site